पेण तालुक्यातील तरणखोपमध्ये गर्भवती महिलेची गळफास घेत आत्महत्या !

रायगड | अमुलकुमार जैन पेण तालुक्यातील तरणखोप येथे घरगुती खर्चावरून झालेल्या वादातून एका चार महिन्यांच्या गर्भवती…

नागोठणे एस.टी. चालक मारहाण प्रकरण : माणगाव न्यायालयाचा निकाल; तिघांना दोषी ठरवत २ वर्षांची सक्तमजुरी

रायगड | अमुलकुमार जैन नागोठणे येथील एस.टी. बसस्थानकात ५ जून २०१९ रोजी घडलेल्या मारहाण प्रकरणात माणगाव…

दिवेआगर मधील सुपारी संशोधन केंद्र कागदावरच? दोन वर्षांनंतरही कामाला मुहूर्त नाही; रोठा सुपारीच्या भवितव्याचा प्रश्न

बोर्लीपंचतन | मकरंद जाधव  श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे प्रस्तावित असणाऱ्या विस्तारित सुपारी संशोधन केंद्राच्या कामाला दोन…

महाड- खरवलीतील बेपत्ता तरुणाचा वरंध गावच्या हद्दीत आढळला मृतदेह; अपघात की घातपात? तपास सुरू

महाड | मिलिंद माने  मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या खरवली येथील २९ वर्षीय सुरज अर्जुन धोत्रे…

जप्त केलेली सागवानी लाकडं चोरट्यांनी परस्पर विकली; महाड वन खात्याच्या भूमिकेवर संशय

रायगड | प्रतिनिधी  बेकायदेशीरपणे वृक्षतोड केलेल्या सागवानी लाकडाची तस्करी करताना वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी मुद्देमाल जप्त केला…

वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महिला अभियंत्यावर हल्ला; अलिबागमध्ये संताप

अलिबाग | अमुलकुमार जैन अलिबाग तालुक्यातील मांडवी मोहल्ला येथे वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या महिला…

जलबोगद्याच्या कामामुळे नदी प्रदूषित; न्यायासाठी पेण तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं बेमुदत साखळी उपोषण

PEN न्यूज ऑनलाइन टीम |  पेण तालुक्यातील बळवली, आंबिवली, बेलवडे परिसरात सिडको अंतर्गत सुरू असलेल्या जलबोगद्याच्या…

म्हसळा तालुक्यात लाचखोरीचा पर्दाफाश; ना हरकत दाखल्यासाठी लाच मागणारे महिला-पुरुष अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

रायगड | अमुलकुमार जैन म्हसळा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत खारगाव खुर्द येथे ‘ना हरकत दाखला’ देण्यासाठी लाच…

कामशेत घाटात भीषण अपघात! उरणमधील कार्तिकी वारीतील वारकऱ्यांवर कंटेनरची धडक, एकाचा मृत्यू, आठ जखमी

रायगड |अमुलकुमार जैन कामशेत घाटात कार्तिकी एकादशीच्या पवित्र वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांवर भीषण अपघात झाला. जासई-उरणहून आळंदीला…

मंत्री भरत गोगावले यांना परत एकदा झटका ! ध्वजारोहणाचा मान मंत्री अदिती तटकरे यांना; जिल्ह्याचा पालक मंत्री नक्की कोण..?

अलिबाग (अमुलकुमार जैन) :  महाराष्ट्रू राज्यात महायुतीची सत्ता येऊन जवळ पास दहा महिन्याचा कालावधी उलटून गेला…