तिसऱ्या मुंबईतील शेतकऱ्यांनो सावधान! २२.५०% योजना फसवी – २०१३ चा भूसंपादन कायदा लागू करण्याची मागणी

उरण | विठ्ठल ममताबादे  एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समिती, रायगडचा साडे बावीस टक्के योजनेला विरोध केला…

रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांचा इशारा – डिसेंबरपासून कालव्याला पाणी सोडा, अन्यथा आंदोलन

कोलाड (श्याम लोखंडे) : रोहा तालुक्यातील कालव्याचे पाणी गेली अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद असल्याने खांब…

Alibag: मिळकतखारमध्ये वासवानी कंपनीच्या अनधिकृत भरावामुळे शेतकरी हतबल; ग्रामस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्रोश

अलिबाग (अमुलकुमार जैन) :  तालुक्यातील मौजे मिळकतखार येथे गेली १० वर्षे वासवानी कंपनीकडून टप्प्याटप्प्याने करण्यात आलेल्या…