रोग-किड व्यवस्थापनाची क्रॉपसॅप अंतर्गत गाव बैठकीतुन जनजागृती

  पोलादपूर ( शैलेश पालकर ) : अतिपाऊसानंतर अचानक हवामानातील बदलामुळे भात पिकावर रोग व कीड…

शाश्वत शेतीसाठी सेंद्रिय शेती काळाची गरज : आत्मा प्रकल्प संचालक शिवाजी भांडवलकर यांचे मत

पोलादपूर ( शैलेश पालकर ) : स्वत:च्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी तरी सेंद्रिय मालाचे उत्पादन घेतले पाहिजे तरच…

सुकेळी परिसरात गावठी भाज्यांची आवक वाढली !

सुकेळी ( दिनेश ठमके ) :  सुकेळी विभागामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकांची वस्ती आहे. दररोज अतिशय…

पावसानं अचानक दडी मारल्यानं भात शेती नुकसानीच्या वाटेवर, बळीराजा चिंताग्रस्त

कोलाड ( श्याम लोखंडे ) : रायगड जिल्ह्यात काही ठिकठिकाणी अचानक पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे खरिपाचे…

मागेल त्याला सौर ऊर्जा पंप आणि मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना जाहीर

मुंबई : राज्यातील शेतकरी अधिकाधिक प्रगत आणि त्यांच्या शेतीतील उत्पन्न वाढावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री…

रोगामुळे भात पीक संकटात

महाड ( मिलिंद माने ) : रायगड जिल्ह्यातून मागील आठवडाभरापासून पाऊस गायब झाला असून उन्हाळ्यासारखे. पडणाऱ्या…

रोहा : किल्ला येथे प्रधानमंत्री कुसुम योजना कार्यशाळेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोलाड ( श्याम लोखंडे ) : सध्यास्थितीत निसर्गाचा प्रचंड लहरीपणा आहे. विजेची कमतरता, सिंचनाचा अभाव यामुळे…

कर्जत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातर्फे राज्यातील शेतकऱ्यांसाठी भाताचे तीन वाण विकसित

कर्जत ( गणेश पवार ) : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या…

१ रुपयात पीक विमा; शेतकरी नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ !

अलिबाग :  नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, याकरीता कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री पीक विमा…

शेतकऱ्यांनी DAP खतास पर्यायी खते वापरा : कृषी विभागाचं आवाहन

मुंबई : चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डीएपी (Di-Ammonium Phosphate) खतावरच अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध असलेल्या…